रामाटोला (अंजोरा) येथील गट क्रमांक ७०१ मधून कालव्याचे पाणी जाण्यासाठी कालव्याला पाईप बसविण्यात आले आहे. या कालव्यावर बसविण्यात आलेले पाईप फुटले असल्याने पावसाळ्यात किंवा कालवा सुरू झाल्यावर शेतकऱ्यांना अडचण निर्माण होईल अशी लेखी तक्रार शेतकऱ्यांनी आम ...
गडचिरोली जिल्ह्यात अजुनही पाहिजे तेवढा पाऊस झाला नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांनीच रोवणीला सुरूवात केली आहे. इतर शेतकरी मात्र अजुनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरण वैनग ...
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पढेगावसह परिसरात मुसळधार पाऊस झाला. यामुळे भदाडी नदीला दोन-तीन मोठे पूर आलेत. पुराच्या पाण्यामुळे नदीच्या पात्राकडून बांधण्यात आलेली सुरक्षा भिंत कोसळली व पुरात वाहून गेली. यासंदर्भात सरपंच अनंता हटवार यांनी सार् ...