गगनबावडा (कोल्हापूर) तालुक्यातील मांडुकली येथे पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे तळेरे-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे गौरी-गणपती विसर्जन करून परतीच्या प्रवासाला निघालेल्या अनेक चाकरमान्यांची वाहने रस्त्यात अडकली आहे. ...
सोमवारी (दि.९) पहाटेपासून गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू झाला. तसेच दुपारी १ वाजेपासून पुन्हा जिल्ह्यातील घाट प्रदेशात पावसाचा जोर वाढला. यामुळे गंगापूर धरणातून सकाळपासून विसर्गात सातत्याने वाढ केली गेली. सायंकाळपर्यंत गोदापात्रात ...
गतवर्षीच्या अपुऱ्या पावसामुळे अप्पर वर्धा धरणाची पातळी अत्यंत खालावली होती. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र चिंतेचे सावट पसरले होते. परंतु धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने सोमवारी सकाळी धरणात ९९ टक्के जलसंचय झाल्याची नोंद घेण्यात आली. तत्पूर्वी मोर्शी, ...
पाच दिवसांपासून सुरु असलेल्या कोसळधारामुळे शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या ६३ प्रकल्पांत मुबलक जलसंचय झाला आहे. यातील २९ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी त ...
मागील चार दिवसापासून तुमसर तालुक्यात पाऊस बरसत सुरु असून मध्यप्रदेशातील संजय सरोवरातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे वैनगंगेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. तुमसर तालुक्यातील बपेरा आंतरराज्यीय पुलावरुन पाच ते सहा फुट पाणी वाहत आहे. दोन्ही राज ...
छत्तीसगडकडून इंद्रावती नदीचा प्रवाह वाढल्याने पर्लकोटाचे पाणी पुढे जाण्याऐवजी गावात शिरले. त्यामुळे सोमवारीही २५ ते ३० टक्के भामरागड पाण्यात होते. घरांसोबतच या भागातील नागरिकांच्या शेतातील पीकही खरडून गेले आहे. शेतात अडकलेल्या काही नागरिकांना आपत्ती ...
वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्याची घटना २००६ मध्ये घडली होती. त्यानंतर यंदा म्हणजे तब्बल १३ वर्षांनंतर तशीच पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.धापेवाडा, अत्री, चांदोरी खुर्द, ...