पहाटेपासून सुरू झालेली संततधार शनिवारी (दि.१४) सायंकाळी उशिरापर्यंत टिकून होती. दिवसभरात सकाळी साडेअकरा वाजेनंतर दीड ते पावणे दोन तास काहीशी पावसाने विश्रांती घेतली, मात्र दुपारपासून सायंकाळपर्यंत पुन्हा जोर‘धार’ सुरू झाली. सायंकाळपर्यंत २८ मि.मी. इत ...
गेल्या महिन्यात सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर आल्याने उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांच्या मदतीसाठी १९८३ च्या पोलीस अधिकारी बॅचमधील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी वर्गाने आपल्या निवृत्तिवेतनातून सुमारे साडेतीन लाख रुपयांचा ...
जनजागृतीसाठी आरोग्य विभागाची चमू गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील सर्व गावांमध्ये फिरण्यासाठी पाठविण्यात आली. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाचा तडाखा बसत असल्याने या चमूला गावांमध्ये फिरणेही कठीण होत आहे. ...
रात्री १ वाजता मोठ्या प्रमाणात पाणी शिरू लागल्याने सरपंच व सदस्यांनी वॉर्ड २ मधील सर्व नागरिकांना झोपेतून जागे केले. त्यानंतर तात्काळ रस्ता चौपदरीकरण करणाऱ्या एमएसकेएल कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिली. त्यांनी सदर पूल सोडण्यास नकार दिला. मात्र, पाण् ...
गौरखेडाच्या वीर शिवाजी तरुण उत्साही मंडळाने वाठोडा येथील पूर्णा नदीपात्रावर गणेशमूर्ती आणली होती. तेथे विसर्जनादरम्यान ऋषीकेश वानखडे, सतीश सोळंके, सागर शेंदूरकर व संतोष वानखडे हे वाहून गेले. शुक्रवारी संतोष वानखडे व सागर शेंदूरकर यांचे मृतदेह सापडल्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : भामरागड तालुक्यात ओढवलेल्या नैसर्गिक संकटातून पूरग्रस्त नागरिकांना सावरण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असून त्यांना पंचनामे ... ...
जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून दररोज पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. नदी-नाल्यांना पूर आला आहे. नदी तीरावरील गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे सहा जणांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. ...