लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील बालिंगा पूल कधी खुला होणार, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी म्हणाले.. - Marathi News | When will Balinga bridge on Kolhapur-Gaganbawda road be opened, Officials of the National Highways Department said.. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील बालिंगा पूल कधी खुला होणार, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी म्हणाले..

कोपार्डे : दोन दिवस झाले पावसाचा जोर कमी झाल्याने कोल्हापूर -गगनबावडा मार्गावरील ठिकठिकाणी आलेले पाणी कमी झाले आहे. बालिंगा ... ...

कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला; पुराची पातळी घसरली; अद्याप ६३ मार्ग बंद  - Marathi News | Heavy rain subsided in Kolhapur; Flood levels dropped; 63 routes still closed  | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला; पुराची पातळी घसरली; अद्याप ६३ मार्ग बंद 

राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे अद्याप खुले ...

३,२०० कोटी खर्चूनही संपूर्ण महापुरावर नियंत्रण अशक्य; नंदकुमार वडनेरे यांची ‘लोकमत’ला खास मुलाखत  - Marathi News | 3,200 crore to control the entire deluge impossible; Exclusive interview of Nandkumar Vadanere to Lokmat | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :३,२०० कोटी खर्चूनही संपूर्ण महापुरावर नियंत्रण अशक्य; नंदकुमार वडनेरे यांची ‘लोकमत’ला खास मुलाखत 

कोल्हापूरला पूर टाळता येणार नाही ...

Kolhapur Flood: कोल्हापूर जिल्ह्यात यंदा महापुरामुळे २० लाख टन ऊस उत्पादन घटणार - Marathi News | Kolhapur Flood: 2 million tones of sugarcane production will decrease due to flood in Kolhapur district this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kolhapur Flood: कोल्हापूर जिल्ह्यात यंदा महापुरामुळे २० लाख टन ऊस उत्पादन घटणार

जिल्ह्यात गेले सात-आठ दिवस झाले पुराचा विळखा असून, यामध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तब्बल ६० ते ६५ हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली असून, याचा सर्वाधिक फटका उसाला बसणार आहे. ...

काही भागांत अतिवृष्टी तर काही ठिकाणी अजूनही दुष्काळ कशामुळे? - Marathi News | Why heavy rainfall in some areas and still drought in some places? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काही भागांत अतिवृष्टी तर काही ठिकाणी अजूनही दुष्काळ कशामुळे?

Global Warming गेल्या शतकात मानवी हस्तक्षेपामुळे तापमान वाढून पृथ्वीच्या ७५ टक्क्यांहून अधिक क्षेत्रात पावसाची अस्थिरता वेगाने वाढली आहे. ...

पाऊण पृथ्वीवर पाऊस अस्थिर; जागतिक हवामान बदलांमुळेच अचानक अतिवृष्टी अन् भीषण दुष्काळ - Marathi News | rainfall on earth is unstable sudden heavy rains and severe drought due to global climate change | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाऊण पृथ्वीवर पाऊस अस्थिर; जागतिक हवामान बदलांमुळेच अचानक अतिवृष्टी अन् भीषण दुष्काळ

ताज्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.  ...

शहरांना पुराचा वेढा कायम; प्रकल्पांमधून विसर्ग वाढल्याने रस्ते पाण्याखाली, अनेक जिल्ह्यांत संततधार - Marathi News | floods continue to plague cities roads under water in many districts due to increased discharge from projects | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहरांना पुराचा वेढा कायम; प्रकल्पांमधून विसर्ग वाढल्याने रस्ते पाण्याखाली, अनेक जिल्ह्यांत संततधार

उत्तर महाराष्ट्राचा काही भाग आणि मराठवाड्यात मात्र पावसाची प्रतीक्षा आहे. ...

पूरग्रस्त कायदा लागू केला तरच मिळणार केंद्राची मदत; आतापर्यंत चार राज्यांत अंमलबजावणी  - Marathi News | central govt assistance will be available only if the flood act is implemented | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूरग्रस्त कायदा लागू केला तरच मिळणार केंद्राची मदत; आतापर्यंत चार राज्यांत अंमलबजावणी 

या कायद्याची अंमलबजावणी केली नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. ...