जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीसाठी संपूर्ण तयारी केली आहे. तालुकास्थळी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून ही यंत्रणा २४ तास अलर्ट राहणार आहे. तसेच प्रशिक्षण व बचाव साहित्याची चाचपणी करण्यासाठी प्रत्येक तालु ...
पावसाळा सुरु होताच कोठे पूर येऊन गावाला वेढा पडतो, गावातील पूल वाहून जातो, दरडी कोसळतात, रेल्वे मार्गावर अडथळे येतात. नदीकाठच्या गावातील नागरिकांना स्थलांतरित करावे लागते. पुराचे पाणी घरात शिरून नागरिकांचे मोठे नुकसान होते. आपत्तीत सर्व विभागांनी एकम ...
अतिवृष्टीचा नेमका वेध घेण्यासाठी महाबळेश्वरमध्ये केंद्र शासनाने इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटीओरोलॉजीमार्फत तीन वर्षां पूर्वी डॉपलर रडार बसविले. सुमारे ... ...