Chief Minister Eknath Shinde : नदीला पूर आल्यामुळे संपूर्ण कुरुंदा गाव पाण्याखाली गेले आहे. या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोलीचे जिल्हाधिकाऱ्यांशी फोनद्वारे संवाद साधून घेतला. ...
कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांत कमी दिवसांत प्रचंड पाऊस आणि महापूर हा निसर्गाचा नवा पॅटर्न आहे. त्यामुळे पाच-सहा दिवसांत दोन-चार लाख क्युसेक्स पाणी कसे व कोणत्या पद्धतीने वाहून नेणार हाच कळीचा मुद्दा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ...
तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात पावसाची झळ सुरू आहे. सद्यस्थितीत कापूस व सोयाबीन लागवड झाली. भातशेतीचे पऱ्हे टाकण्याचे कामही आटोपले. पह्यांची योग्य वाढल्यास सर्वच शेतकरी रोवणीला सुरुवात करतील. मात्र, त्यासाठी रोवणीला अनुकूल पाऊस पडणे अत् ...