कोळपे यांनी स्वत: या पुराच्या पाण्यात उतरून बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देऊन पुरात अडकलेल्या सर्व मजुरांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर पवनूर येथील वनराई बंधारा फुटल्याने पवनुरसह तीन गावांत पाणी शिरले होते. याची माहिती तहसीलदार कोळपे यांन ...
मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस काेसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. १५ व १६ जुलै राेजी पावसाचे प्रमाण कमी झाले हाेते. मात्र पुन्हा १७ जुलैपासून जिल्हाभरात मुसळधार पाऊस काेसळत आहे. वैनगंगा व तिच्या उपनद्यांची पाणी पातळी कमी झाली ...
२००६ मध्ये इरई नदीला पूर आल्याने शेकडो नागरिकांची घरे उद्ध्वस्त झाली होती. त्यामुळे जलसंधारण विभागाने सर्वेक्षण करून पूरग्रस्त क्षेत्राला रेखांकित केले. त्या क्षेत्रात बांधकामाला परवानगी नाकारली होती. दरम्यान त्या कालावधीत पुराचे पाणी शिरेल एवढा पाऊस ...
जिल्ह्यात वैनगंगा, चुलबंद, बावनथडी आणि कन्हान या नद्यांसह येणाऱ्या पुरामुळे हाहाकार उडतो. यावर्षी १२ जुलै रोजी जिल्ह्यात २५ मंडळात अतिवृष्टी झाली. यासोबतच गोंदिया जिल्ह्यातही अतिवृष्टी होऊन नदीमार्गाने पाणी गोसे प्रकल्पात येत होते. धापेवाडा प्रकल्पा ...
Nagpur News गावातील घरात पुराचे पाणी शिरल्याने काहींचे अन्नधान्य भिजले तर काहींचे वाहून गेले. पाणीपुरवठ्याच्या विहिरीतही गढूळ पाणी शिरले. त्यामुळे खायला अन्न नाही अन् पिण्याला शुद्ध पाणी नाही, अशी जुनापाणीवासीयांची अवस्था झाली आहे. ...
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचाजवळ गोदावरी नदीवर असलेल्या पुलाची एक कडा वाहून गेली. महाराष्ट्र आणि तेलंगणाला जोडणारा हा पूल प्रसिद्ध शिवमंदिर कालेश्वरम् कडे जाणाऱ्या मार्गावर आहे. ...