गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायासाठी वरदान ठरलेल्या येलदरी धरणात सहा वर्षांपासून पाणीसाठा होत नसल्याने येथील मत्स्य व्यवसायासाठी धोक्यात आला आहे़ यावर्षी या धरणात शून्य टक्के पाणीसाठा असल्याने मत्स्य व्यवसायात असलेल्या सुमारे दीड हजार कुटुंबियांवर उप ...
आम्हाला पर्ससीन नेट लावायचा आहे, तुमची जाळी ओढून घ्या. नाहीतर जाळी तोडून टाकू अशी धमकीपूर्ण भाषा समुद्रात देण्यात आल्याने मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या सुचनेनुसार या गंभीर प्रकाराची माहिती मच्छिमारांनी मत्स्य अधिकाऱ्यांना दिली आहे. ...
तुम्ही कधी दोन तोंडाचा मासा पाहिलाय का? नसेलच पाहिला... पण गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या फोटोंमधील मासा पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही. ...
अंधेरी तालुक्यातील वेसावे कोळीवाड्यात नारळी पौर्णिमा अगदी पारंपरिक पद्धतीने थाटात साजरी केली जाते. या सणाच्या आगमनाची तयारीदेखील जोरदार असते, कारण वेसाव्यातील प्रत्येक कोळी बांधव या सोन्याच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. ...