मागील पाच दिवसांपासून वादळ, खराब हवामानामुळे डोंगराएवढ्या लाटा, ६५ ते ७० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे, जोरदार पाऊस यामुळे हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला होता. ...
Bhayander News: वादळी पाऊस व खवळलेल्या समुद्रात भाईंदरच्या उत्तन - चौक भागातील सुमारे १० बोटी अजून किनाऱ्यावर परतल्या नसल्याने कोळीवाड्यात चिंतेचे वातावरण आहे. ...