अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘ओखी’ चक्रीवादळ उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकत असतानाच, आता या वादळाचा फटका गोवा, महाराष्ट्राच्या किनारपट्टीला बसणार आहे. हवामान खात्याने वादळामुळे गोव्यासह महाराष्ट्राच्या किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा दिला आहे. ...
‘ओखी’ चक्रीवादळाचा परिणाम सिंधुदुर्ग किनारपट्टीवर जाणवला. समुद्र खवळलेला असल्याने केरळ, तामिळनाडूसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेकडो नौकांनी मालवण व देवगड बंदरांचा आसरा घेतला असून ६०० खलाशी सुखरुप पोहोचले आहेत. शनिवारी दिवसभर किनारपट्टी भागात ढगाळ वातावर ...
पनवेल, उरण तालुक्यात पिढ्यान्पिढ्या पारंपरिक साधनांचा वापर करून अद्यापही समुद्र किनारपट्टी, खाड्यांमध्ये हजारो मच्छीमार पूर्वापार पद्धतीने मासेमारी करून उदरनिर्वाह चालवितात. ...
देवगड : विजयदुर्ग किल्ल्यासमोर समुद्रात पाच ते सहा वावांमध्ये प्रतिबंधित जलधी क्षेत्रात मासेमारी करताना देवगड, विजयदुर्ग पोलिसांनी तसेच सागरी पोलीस विभागाच्या पोलिस कर्मचा-यांनी संयुक्तपणे कारवाई मोहीम राबवून 13 पर्ससीन नौकांना पकडले. ...