हे बेट आहे डिंगी बेट, त्याला बुड्डो बेट असंही म्हणतात. कराचीजवळच्या समुद्रात हे बेट असून त्यावर पिण्यायोग्य पाणी आणि खाण्याचे कोणतेही पदार्थ कुत्र्यांना मिळत नाहीत. ...
मागील वर्षीच्या पावसाळयात कमी पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे जिल्ह्यातील तलावात पाणीसाठा कमी प्रमाणात झाला. त्यामुळे मासेमारी सहकारी संस्थांना अपेक्षित मत्स्यव्यवसाय झाला नाही. ...
शासन आपल्या समाजविरोधी धोरणांमुळे मच्छिमार बांधव व घुमंतू जातींवर अन्याय करीत आहे. या अन्यायाविरूद्ध घुमंतू मत्स्यमार बांधवांनी शहरात ‘दे धक्का’ मोर्चा काढला. ...
मच्छीमार समुदाय हा तटरक्षक दलासाठी डोळे आणि कान यांचे काम करतो. कारण मासेमारी करीत असताना समुद्रात एखादी संशयास्पद हलचाल आढळताच मच्छीमार बांधव तटरक्षक दलाच्या गस्ती नौका किंवा पोलिसांना त्वरित सूचित करतात. त्यामुळे मच्छीमार समुदायाला जीवनाचे संरक्षण ...
रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या गाव तसेच रत्नागिरी शहराचा सागरी भाग व परिसरातील अन्य गावांना पावसाळ्यात सागरी अतिक्रमणाचा धोका आहे. मिऱ्या गावात सागरी प्रतिबंधासाठी उभारण्यात आलेल्या २५४ मीटर दगडी धूप प्रतिबंधक बंधारा खचून अनेक ठिकाणी कोसळल्याने भगदाडे ...
पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी शासनाने मासेमारी बंदी लागू केली आहे. या मासेमारी बंदीमुळे वेंगुर्ले येथील समुद्रकिनारी मच्छिमारी ट्रॉलर्स विसावले आहेत. सुमारे दोन महिने मासेमारी व्यवसाय आता बंद राहणार आहे. ...
पावसाळ्यात समुद्रात उसळणाऱ्या जोरदार लाटांमुळे मासेमारी हंगाम दि. १ जून ते ३१ जुलै पर्यत बंद असतो. मच्छीमार नौकांवर खलाशी म्हणून कार्यरत असणारी बहुतांश मंडळी नेपाळी आहेत. ही मंडळी गावाकडे निघाली आहेत. त्यामुळे एस. टी., रेल्वे स्थानकांत गर्दी होत आहे. ...