मच्छिमार हे नेहमी पाण्याच्या संपर्कात येत असल्याने त्यांची आधारकार्ड खराब होण्याची शक्यता असल्याने केंद्र शासनाकडून मच्छिमारांना नवीन टिकाऊ आधार ओळखपत्रे देण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व मच्छिमार सोसायट्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सागरी मासेमारी क ...
वीटभट्टी वा ऊसतोडीच्या निमित्ताने स्थलांतरित होणाऱ्या तालुक्यातील आदिवासी कष्टकरी तरुणांना मत्स्यव्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाल्याने त्यांचे स्थलांतर थांबले आहे. ...
का बोटीचे मालकालाही खूपच अल्प पैसे मिळणार आहेत. त्यातून दुरुस्तीचा खर्च अशक्यच असल्यामुळे १ आॅगस्ट रोजी कायदेशीर मच्छीमारी सुरू झाल्यावर मच्छीमार बोट समुद्रात कशी न्यायची, हा मोठा प्रश्न मच्छीमारांसमोर निर्माण झाला आहे. ...
राज्यात एरव्ही मासेमारी बंदी १ जूनपासून ३१ जुलैपर्यंत ६१ दिवस असते. परंतु यंदा केंद्र सरकारने लाकडाउनच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांचे उत्पन्न बुडाल्याने मच्छिमारांना दिलासा देत मासेमारीबंदीच्या बाबतीत १५ दिवसांची शिथिलता दिली. ...