१ जून ते ३१ जुलै अशी ६१ दिवसांची पावसाळी मासेमारी बंदी संपुष्टात आल्यानंतर १ ऑगस्टपासून नव्या मासेमारी हंगामाला सुरुवात झाली. नव्या मासेमारी हंगामाला अतिवृष्टी तसेच वादळी वारे यांचा जबरदस्त फटका बसला आहे. ...
Fish Farming : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अशा पूरक व्यवसायांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये मत्स्यपालन हा एक फायदेशीर, कमी कालावधीत परतावा देणारा आणि पोषण सुरक्षेसाठी उपयुक्त व्यवसाय ठरतो. ...
Fishermen Damage : मराठवाड्यातील सलग पावसामुळे मत्स्यव्यवसायाला मोठा फटका बसला आहे. २२ कोटी रुपयांचे मत्स्यबीज वाहून गेल्याने मच्छीमार आर्थिक संकटात सापडले आहेत. तब्बल ५१६ तलाव बाधित झाल्याने बोटी, जाळी, मत्स्यसाठा यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले ...
Mumbai News: गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीसह संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर सततचा पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मासेमारी उद्योगाला जबरदस्त फटका बसला आहे. जुलैपर्यंत शासन नियमानुसार मासेमारी बंद असते,दि, १ ऑगस्टपासून मासेमारीला सु ...
पर्ससीन नेट मासेमारी सुरू होऊन अद्याप महिनाही उलटलेला नाही, तोपर्यंत खलाशांनी आपल्या गावाकडे पलायन केले आहे. दिवसेंदिवस पलायनाच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे नौकामालकांना मोठा फटका बसल्याने ते आता नव्या संकटात सापडले आहेत. ...