या कारवाईत सुमारे ९.१२० किलो वजनाचे अंबरग्रीस जप्त करण्यात आले असून,याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मध्ये किंमत अंदाजे ७ कोटी रुपये असल्याने ही मोठी कारवाई मानली जात आहे. ...
Matsya Palan Yojana : राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्रात मोठा बदल घडवणारी 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू झाली असून, मच्छीमारांना ३० ते १०० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे मत्स्यव्यवसायात निलक्रांती घडण्याची शक्यता ...
sheval sheti 'सी वीड' किंवा समुद्री शेवाळे हा समुद्री परिसंस्थेचे संतुलन करणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. भूतलावर पसरलेल्या अथांग सागरात १० हजार प्रकारच्या शेवाळाच्या प्रजाती आहेत. ...
एलपीजी सिलिंडरचा तुटवडा तसेच डिझेलही अनुपलब्ध झाल्याने ट्रॉलर किनाऱ्यावर नांगरावे लागले असून ही परिस्थिती कायम राहिल्यास राज्यात मत्स्यदुष्काळाची स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...