Ahmednagar: अहमदनगर शहरातील तहसील कार्यालय परिसरातील दुय्यम कारागृहाच्या एका खोलीत ठेवलेल्या अडगळीच्या सामानाला रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आग लागली. ...
अग्निशमन यंत्रणा पोहोचायला उशीर होत असेल, तर हे शहर आता रामभरोसे देखील राहिले नाही, हे दुर्दैवाने म्हणावे लागेल. यंत्रणेने ठरवले तर मुंबईत अशा दुर्घटना घडू शकणार नाहीत. मात्र ठरवायचे कोणी हा लाखमोलाचा सवाल आहे. ...