शहरवासीयांनी अखेरच्या दिवशी फटाके खरेदी केली. सायंकाळी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तापर्यंत फटाका बाजारात गर्दी दिसून आली. न्यायालयाने दिलेले रात्री ८ ते १० वाजेचे बंधन पाळत याच वेळेत सर्वाधिक आतषबाजी करण्यात आली. ...
सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीमध्ये वाढते ध्वनी व वायू प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर आणलेले बंधन, मुख्यमंत्री यांनी फटाके फोडू नका सांगत प्रदूषणमुक्त दिवाळीचा संकल्प केला असताना दुसरीकडे मीरा- भार्इंदर महापालिका प्रशासनाने मात्र... ...
दिवाळीनिमित्त शहरातील मुख्य बाजारपेठेसह उपनगरात ठिकठिकाणी उभारण्यात आलेले फटाका विक्री स्टॉल विनापरवानगी व अग्निशामक दलाच्या नियमावलीला डावलून उभारले असल्याचे चित्र सध्या शहरात आहे. ...