संत्रा व मोसंबी बागेपासून आर्थिक उत्पादन मिळवण्यासाठी आंबिया बहाराची शास्त्रीय दृष्टीने निगा राखणे अत्यंत जरूरी आहे. निसर्गतः संत्रा व मोसंबी फळझाडास वर्षातून तीन वेळा बहार येतो. त्यापैकी आपण 'आंबिया बहार' पाहूया. ...
हळद लागवड होऊ न सात महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. या कालावधीमध्ये हळद पीकवाढीच्या हळकुंड भरणे ही महत्त्वाची अवस्था सुरू असते. आंतरमशागतीच्या कामांमध्ये खते देणे, पाणी व्यवस्थापन, तणांचे नियंत्रण, फुलांचे दांडे न काढणे इत्यादी महत्त्वाच्या कामांच ...
केंद्र सरकारने रासायनिक खताच्या अनुदानातून हात काढता घेतल्याने अगोदरच मिश्र खतांचे दर गगनाला भिडले आहेत. एकमेव स्वस्त असणाऱ्या युरियाच्या दरात वाढ न करता त्याच्या पोत्याचे वजन कमी करून दर तेवढाच ठेवला आहे. ...
देशात नत्र व स्फुरद पिकांना देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतामध्ये युरिया आणि डीएपीचा क्रमांक सर्वात वरती लागतो. शाश्वत शेतीसाठी खतांचा वापर मर्यादित होणे ही काळाची गरज आहे. यासाठी नॅनो खते नॅनो युरिया (द्रवरूप) व नॅनो डीएपी (द्रवरूप) उत्तम प ...