राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात मुलींचा जन्मदर हवा तसा वाढलेला नाही. मागील चार वर्षांत जन्मदराच्या टक्केवारीत चढउतार दिसून आले. मात्र हवी तशी वाढ झालेली नाही. २०१८ मध्ये मुलींच्या जन्माची मुलांच्या तुलनेत सरासरी ९४ टक्के इतकीच होती. माहितीच्या अ ...
शनिवार दि. १७ नोव्हेंबरच्या लोकमतमधील बातमी ‘दारूसाठी पैशाची मागणी, मुलाने केली आई-वडिलांना मारहाण’. जन्मल्यानंतर किती आनंदात त्याचे बारसे साजरे ... ...
जन्मत:च सुरू झालेला ‘क्रांती’चा संघर्ष अखेर संपला. बाळ बदल झाल्याच्या संशयातून डीएनए अहवालानंतरही ‘ती’ला नाकारणाऱ्या आई-बाबाचे मनपरिवर्तन करण्यात समाजसेविकांना यश आले. त्यामुळे मंगळवारी सकाळी ११ वाजता ही चिमुकली पुन्हा आईच्या कुशीत दिसेल. ...
जन्मत:च सुरू झालेला ‘ती’चा संघर्ष संपण्याचे नाव घेत नाही. बाळ बदल झाल्याच्या संशयातून आधी आई-वडीलांनीच नाकारले. डीएनए अहवालानंतर तब्बल १२ दिवसांनी तीला स्वीकारले. नंतर दुसऱ्याच दिवशी आम्ही सांभाळण्यास असमर्थ आहोत, असे सांगत आई-बापानेच ‘ती’ला पुन्हा अ ...
आई-बाबा, आजी-आजोबा जिवंत असूनही मी अनाथ ठरले. हिंगोली जिल्ह्यात स्वत:चे घर असूनही औरंगाबादेतील अनाथालय माझे कायमचे घर ठरले. असे का? कारण एकच, मी नकोशी ! ...
उपराजधानी असलेल्या नागपुरात मुलींचा जन्मदर हवा तसा वाढलेला नाही. गेल्या सात वर्षांत जन्मदराची टक्केवारी जवळपास स्थिरच असून २०१७ मध्ये मुलांच्या तुलनेत सरासरी ९३ टक्के इतकीच आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : हेमलकसात मी गेली ४५ वर्षे राहतो. तेथे बलात्काराच्या घटना अगदी कमी झाल्या आहेत. तेथील आदिवासी स्वाभिमानी आहेत. स्वत:च्या हिमतीवर जगतात. भारत सरकारने स्त्रीभ्रूण हत्या थांबविण्यासाठी मोहीम सुरू केली, तेव्हा तेथील आदिवासींना ...