गेल्या वर्षी कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे अनेक जलाशय पूर्ण क्षमतेने भरली नाही. त्यामुळे जलाशयातील हा सुपीक गाळ काढून तो शेतकऱ्यांना आपल्या शेतात टाकण्याची संधी मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ योजनेची अंमलबज ...
शेळीपालन व्यवसाय सुरु करत असताना गुणवत्तापूर्ण शेळ्या खरेदी करणे महत्वाचे आहे. यात शेळीची निवड करताना त्याचा अभ्यास करणे महत्वाचे आहे. शेळी व मेंढीची निवड करताना काय काळजी घ्यावी? ...
जेथे शक्य असेल तेथे चरच्या घरी बागेत थोडासा भाजीपाला, काही निवडक फळझाडे आणि शोभेची व फुलांची झाडे लावण्याचा प्रयत्न करणे आज काळाची गरज आहे. आपण आपल्या परसबागेत शास्त्रोक्त पद्धतीने भाजीपाला लागवड केल्यास स्वतःच्या मेहनतीने तयार केलेल्या भाज्या खाताना ...
भारत सरकार जर म्हणत असेल सोलापूर जिल्ह्यातील ज्वारी गुणवत्तेत काकणभर अधिकच चांगली आहे. अन् मंगळवेढ्याच्या ज्वारीला जीआय मानांकन देऊन सोलापूरची ज्वारी गुणवत्तेची असल्याचे शिक्कामोर्तब करीत असेल. ...
पीककर्जासाठी विवरणपत्रे (फॉर्म १६) व आर्थिक विवरणपत्रे भरून घेतलेले शेतकरी प्राप्तिकराच्या मर्यादेत आले. त्यामुळे पंतप्रधान किसान सन्मान योजनेत अशा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना मिळालेल्या लाभाची वसुली करण्यातही आली. ...
व्हॅलेंटाईन डे' हा प्रेमदिवस बुधवारी साजरा होणार आहे. त्यामुळे डच गुलाबाचा दर वधारला आहे. मिरजेतून रेल्वेने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील हरितगृहातील जरबेरा कार्नेशियन व डच गुलाब या फुलांची दिल्लीला निर्यात सुरू आहे. ...
कच्च्या तेलाच्या उत्पादनातून अरब देश ज्याप्रमाणे अब्जावधी डॉलर्सची कमाई करतात, तेवढी क्षमता या पिकांतदेखील आहे. उत्पादन, खर्च आणि बाजारभाव यांचा मेळ बसला तर कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकरी करोडपती होऊ शकतात. ...