सोलापूर शहरासह नदी काठचा गावांना पिण्याचा पाण्यासाठी उजनी धरणातून सोमवार दि. ११ रोजी पहाटे ५ वाजता १ हजार ५०० क्युसेक विसर्गाने भीमा नदी पात्रात पाणी सोडण्यात येणार. ...
गहू व ढग संशोधन केंद्रानंतर आता महाबळेश्वरच्या मातीत स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र उभे राहत आहे. एकूण तीन एकर क्षेत्र या प्रकल्पासाठी राखीव ठेवण्यात आले असून, इमारतीचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. ...
मधाचे गाव हा उपक्रम शेती आणि पर्यावरणपूरक असून घोलवड हे राज्यातील तिसरे मधाचे गाव झाल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मुंबईच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी डहाणू येथे जाहीर केले. ...
गेल्या १० ते १२ वर्षात राजापुरी हळदीला सहा ते १० हजारांपर्यंत दर मिळाला होता. पण, यावर्षीचा हळदीचा हंगाम सुरू झाल्यापासून भाववाढीची झळाळी मिळाली. मागील आठवड्यात सरासरी १९ हजार ३५० ते २७ हजार रुपये क्विंटलने हळदीची विक्री झाली आहे. ...
नादुरुस्त रोहित्रामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आल्याने शासनाने निरंतर वीज योजना सुरू केली आहे. यासाठी लागणाऱ्या खर्चास शासनाने मंजुरीही दिली आहे. ...