बदलत्या नैसर्गीक स्थितीमुळे कधी कमी तर अधीक पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे हा धोका टाळण्यासाठी रुंद सरी वरंबा पध्दतीने (BBF) पट्टापद्धत पेरणी करावी त्यामुळे हमखास उत्पादन मिळते. ...
भारत सरकारने मक्यापासून, धान्यापासून इथेनॉलनिर्मिती जरूर करावी; पण त्यासाठीचा कच्चा माल मका हा इतर देशांकडून न घेता आपल्याच देशात पिकवण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. ...