भारताच्या तुलनेत प्रतिकूल हवामान असूनही नेदरलँड देश जागतिक स्तरावर लागवड ते काढणीपर्यंत स्वयंचलित यंत्रणेचा वापर करीत टोमॅटो उत्पादनात अग्रेसर आहे. भारतानेही उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादकता वाढीवर भर दिल्यास जगाच्या पाठीवर भारत आघाडीवर राहील. ...
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महागाई नियंत्रणात आणण्याचे सरकारचे प्रयत्न फोल ठरताना दिसत आहेत. म्हणूनच आयात शुल्क रद्द केल्यानंतरही हरभऱ्याचे बाजारभाव वाढत आहेत. काय आहे कारण? ...
सध्या विविध बाजारसमित्यांमध्ये तुरीला सरासरी ८ ते ११ हजारांच्या दरम्यान बाजारभाव मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांनी अजूनही तूर साठवून ठेवलेली आहे. तर काही शेतकरी येणाऱ्या हंगामासाठी तुरीच्या लागवडीचा विचार करत आहेत. मात्र त्यांना भविष्यात तुरीचे बाजारभाव कसे ...