कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी जुन्या कांद्याचे उसळी घेतली होती. चांगल्या प्रतीचा जुना कांदा प्रतिकिलो ५५ ते ६२ रुपये, तर नवीन कांदा ४५ ते ५० रुपयांपर्यंत पोहचला होता. ...
पैठण तालुक्यातील दुष्काळी असलेल्या देवगाव येथील उच्चशिक्षण घेतलेल्या तरूणांनी रेशीम शेतीतून क्रांती घडवलीये. वाचूया त्यांची यशकथा (sericulture success story) ...
शेतजमीन, घर, फ्लॅट, आदी मालमत्ता जवळच्या नात्यातील व्यक्तीला द्यायची असल्यास भविष्यात होणारे वाद टाळण्यासाठी अधिकृत कागदपत्रे केली जातात. त्यालाच बक्षीसपत्र म्हणतात. ...
महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी गहू हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे पीक आहे. गहू हा जिरायत व बागायत अशा दोन्ही प्रकारे घेतला जातो. ...
शेतकरी आता मेथीची भाजी काढून विक्री करीत आहेत. मात्र, अकोला, नागपूर, पुणे आणि बऱ्हाणपूरच्या बाजारपेठेत चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी थेट तेथे खासगी वाहनाने जाऊन मेथीची भाजी विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे. ...