बालाघाटच्या सीताफळांचा स्वाद बारमाही चाखता येणे आता शक्य झाले आहे. बीड जिल्ह्यातील मोरेवाडी येथे सिताफळ प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात आला आहे. यातून महिलांना रोजागराचे साधन मिळाले आहे. (Custard Apple Pulp Making) ...
राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाची पुनर्रचना व सुधारित आकृतीबंध मंजूर झाला आहे. त्याचा पशुपालकांवर काय होणार आहे परिणाम ते वाचा सविस्तर (Animal Husbandry) ...
ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यावर उपाय म्हणून आता ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांच्या मदतीला यंत्र आले आहेत. (Sugarcane Harvesting Machine) ...
यंदाच्या वर्षी समाधानकारक पडलेल्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील सर्वच धरणे, तलाव, ओढे, नाले, बंधारे समाधानकारक भरले असून सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत आहे. मागच्या वर्षी ३१.०१ टक्के असलेले उजनी धरण सध्या १०६.९४ टक्क्यांवर पोहोचले आहे. ...
हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या आंबिया बहार हंगामासाठी यंदा आतापर्यंत सुमारे पावणेदोन लाख अर्ज आले आहेत. त्यात सर्वाधिक ७१ हजाराहूंन अधिक अर्ज जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे आहेत. ...