ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
महाराष्ट्र राज्य हे मृद परिक्षण व जमिन आरोग्य पत्रिकांचे आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली वापराकरीता अग्रेसर आहे. राज्यामध्ये सद्या पेरणीला सुरुवात झाली असून डिएपी खताची शेतकऱ्यांकडून जास्त मागणी आहे. ...
शेळीपालन अतिशय उत्कृष्ट व्यवसाय असून आर्थिक दृष्ट्या फायद्याचा आहे. शेळीपालनाच्या व्यवसाय अत्यंत अल्प गुंतवणुकीत केला जाऊ शकतो. शेळीची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असल्यामुळे कोणत्याही वातावरणात तग धरण्याची क्षमता चांगली आहे. Goat Breed ...