सोयाबीन हे एकविसाव्या शतकातील सर्वाधिक लोकप्रिय तेलबिया पीक असून पिकाखालील क्षेत्राचा विचार करता महाराष्ट्राचा मध्यप्रदेश नंतर दुसरा क्रमांक लागतो. ...
तृणधान्य किंवा भरडधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून एकरी ३ हजार रुपये प्रोत्साहन अनुदान (Jharkhand Millet mission) त्यांना देण्यात येणार आहे. ...
गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या सरसकट आले खरेदीच्या प्रश्नावर तोडगा निघाला आहे. सातारा बाजार समितीमध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत प्रतवारी न करता जुने आणि नवे 'आले' सरसकट खरेदी करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. ...
शहरीकरण, चाऱ्याचा तुटवडा व महापुराचा बसणारा फटका यामुळे जनावरांची संख्या कमी होत असली तरी याला इचलकरंजी शहर अपवाद ठरले आहे. हौशी बैल पाळणाऱ्याची संख्या वाढली आहे. ...
टोमॅटो उत्पादक शेतकरी टोमॅटोकडे लाल सोने म्हणून पाहत असतो. गेल्या दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोच्या दराने निच्चांकी दर गाठल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून दराचा आलेख मुंबई बाजारपेठेत उंचावत आहे. ...