नाशिकच्या गंगापूर धरणालगतच्या भागात २५,००० वृक्षरोपण करून आगळा वेगळा विशेष असा एक पर्यावरणीय वृद्धीसाठीचा उपक्रम एका संस्थेने राबविला असून या शेतकऱ्यांशी जोडलेल्या या संस्थेला आता २५ वर्षे पूर्ण झाले आहेत. ...
पलूस तालुक्यात परतीच्या पावसाने द्राक्ष बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. तालुक्यातील सुमारे ५ हजार हेक्टर द्राक्ष क्षेत्र पावसाने धोक्यात आले आहे. ...
शेतीला जोडधंद्याची (Agriculture Business) साथ मिळाली तर शेतकऱ्यांचे जीवन (Farmers Life) समृद्ध होते. अशीच संकल्पना प्रत्यक्षात उतरवित डोंगरगाव (Donagrgaon) येथील एका उच्चशिक्षित कौस्तुभ या तरुणाने दुग्ध व्यवसाय व कुक्कुटपालनातून प्रगती साधली आहे. ...
जून ते सप्टेंबर असा पावसाळ्याचा चार महिन्यांचा कालावधी संपून आता पंधरा दिवस उलटून गेले आहेत. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून परतीचा पाऊस काही जाण्याचे नावच घेत नाही. परिणामी जिल्ह्यातील ५० ते ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर करण्यात आलेली भातशेती अडचणीत आली आ ...
कारळा हे पीक दुर्गम आदिवासी भागातच जोपासले गेले असल्याने या भागातील शेतकरी यापासून मिळणाऱ्या तेलाचा वापर त्यांच्या दैनंदिन आहारात तसेच जखमेवर घाव भरून येण्यासाठी करतात. ...