रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाचा भातशेतीला फटका बसला असून, ३ हजार ७८४ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार ९५५ महसुली गावे बाधित आहेत. अद्याप काही भागांत सरी कोसळत असल्याने नुकसानीत वाढ होण्याची शक्यता आहे. ...
आधुनिक पद्धतीने आणि कमीत कमी पाण्याचा वापर करून शेती केल्यास ती निश्चितच फलदायी ठरते. याची अनुभूती मोहगाव येथील एका शेतकऱ्याने घेतली आहे. अवघ्या तीन महिन्यांत त्यांनी झेंडूचे पीक (Marigold) आणि पत्ताकोबीच्या आंतरपिकांतून (Cabbage Inter cropping) सहा ...
American Lashkari ali अमेरिकन लष्करी अळी ही कीड मका, मधुमका, ज्वारी, बाजरी, भात ही तृणधान्य पिके तसेच कापूस, सोयाबीन, ऊस या पिकांना देखील मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव करते त्यामुळे वेळीच तिचे व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. ...
Gogalgay Niyantran या वर्षी मराठवाड्यातील बऱ्याच भागात परतीचा पाऊस पडल्यानंतर सुप्तावस्थेतील गोगलगायी बाहेर पडताना आढळून येत आहेत, त्यामुळे फळबाग, कापूस यासारख्या पिकामध्ये गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढून मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. ...
महाराष्ट्र राज्यात तृणधान्य वर्गातील महत्वाचे पीक म्हणजे मका पिक (Maize Crop) होय. तृणधान्य पिकांच्या उत्पादनामध्ये गहू (Wheat) आणि भात या पिकांनंतर मक्याचा जगात तिसरा क्रमांक लागतो. अन्नधान्य व्यतिरिक्त मक्याचा उपयोग प्रामुख्याने स्टार्च, अल्कोहोल ( ...