सोयाबीन बियाण्याचे आवरण (सीड कोट) हे अत्यंत पातळ व नाजूक असल्यामुळे बाकी पिकांच्या तुलनेत सोयाबीनचे बियाणे लवकर व जास्त प्रमाणात खराब होऊन उगवणशक्तीवर विपरीत परिणाम होतो. ...
कवठेमहांकाळ तालुक्यात जुलै महिन्यात आगाप छाटणी घेतलेल्या द्राक्ष बागांतील द्राक्षे सध्या विक्रीयोग्य झाली आहेत. बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाली असून, त्याला दरही चांगला मिळत आहे. ...
किडनाशकांचे मानवी शरीर व पर्यावरणावर विपरीत दुष्परिणाम होत असून विषकारकतेनुसार किडनाशकांचे अति तीव्र विषारी, जास्त विषारी, मध्यम विषारी आणि किंचित विषारी अशा चार श्रेण्यांमध्ये वर्गीकरण केलेले आहे. ...
अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी दरवर्षी कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. यंदाही कपाशीची लागवड चांगल्या प्रमाणात आहे. मात्र कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ...
दीपोत्सवानिमित्ताने बाजारात मोठी उलाढाल होत आहे. यात लक्ष्मीपूजनानिमित्ताने झेंडूंच्या फुलांची मागणी अधिक वाढली आहे. मात्र, अतिवृष्टीचा फटका बसल्याने बाजारात दर्जेदार मालाची आवक मंदावली आहे. ...
दौंड तालुका हा सर्वाधिक ऊस उत्पादन करणारा तालुका आहे. नदीपट्ट्यातून उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यासाठी गुऱ्हाळघरांची आवश्यकता ओळखून अमोल गणपत मेमाणे यांनी गुन्हाळघर सुरू करण्याचा मानस घरी व्यक्त केला. ...