लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने अलीकडे शेतकरी बांधव शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय असल्याचा ओरड करतात. मात्र, सेलू तालुक्यातील देवगाव फाटा येथील एका युवा शेतकऱ्याने (Farmer) फुलशेतीतून (Flower Farming) प्रगती साधली आहे. ...
दिवाळीमुळे (Diwali) महाराष्ट्रात विविध बाजार समित्यांमध्ये खरेदी बंद आहे. तरीही, काही बाजार समित्यांमध्ये खरेदी सुरू आहे. ज्यात आज गुरुवारी (दि.३१) रोजी राज्यातील दोन प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Onion) आवक दिसून आली. ...
मागील पंधरा दिवसांपासून परतीचा पाऊस (Returning Rain) काही पाठ सोडत नाही. त्यामुळे हवामानात बदल (Climate Change) झाला आहे. परिणामी कापूस (Cotton) व इतर पिकांवर (Crops) विविध रोग पडत असून, पाने लाल होऊ लागली आहेत. शेतकऱ्यांनी कृषी विभागाचा (Agriculture ...
गोबरगॅसचा वापर करून दैनंदिन जीवनामध्ये इंधन म्हणून स्वयंपाकघरात त्याचा वापर सर्रास होत असे. तसेच गॅसनिर्मिती झाल्यानंतर उरलेल्या शेणापासून चांगल्या प्रकारचे शेणखतदेखील मिळत असे. मात्र, आता ग्रामीण भागातील पशुधन मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने गोबर गॅस न ...
सप्टेंबरमध्ये सतत मुसळधार पाऊस झाला. त्यांचे पंचनामे होऊन भरपाईपोटी निधीही मंजूर झाला. त्यामुळे आता शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. (Nuksan Bharpai Anudan) ...
महाराष्ट्रातील काही भागात वाटाणा हे पीक खरीप हंगामात जुलैमध्ये लागवड केली जाते परंतु हे पीक थंड हवामानात येणारे असल्यामुळे महाराष्ट्रात याची लागवड ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत लागवड करणे फायद्याचे ठरते. ...