भारताच्या कृषी क्षेत्राने अलीकडच्या काही वर्षांत सातत्त्यापूर्ण चढता विकास दर राखत लक्षणीय लवचिकता दर्शविली असून, उत्पादकता वाढवणे, पीक विविधतेला चालना देणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे. ...
Lal Mirchi Market : साधारणतः एप्रिल, मे पर्यंत राहणारा मिरचीचा हंगाम (Mirchi Season) यंदा फेब्रुवारीच्या मध्यापर्यंतच राहणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. ...
Farmer Success Story : बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील लाखनवाडा येथील विनायक यांनी नोकरीच्या शोधात मोठ्या शहरांकडे वळण्याऐवजी आधुनिक शेतीत अधिक उत्पन्न कसे घेता येईल, याचा विचार करून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला. ...
Pea Farming : चांभई येथील शेतकरी केशवराव भगत है आपल्या शेतात कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सतत विविध प्रयोग करत असतात. दरम्यान यंदा त्यांनी रब्बी हंगामात आपल्या शेतात मल्चिंग पद्धतीवर वाटाणा हे पीक घेतले आहे. ...