महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने १ ते २५ ऑगस्टच्या दरम्यान पशुसंवर्धन पंधरवडा राबविण्यात येत आहे. या पंधरवाड्यात पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात येणार्या विविध पशुवैद्यकीय सेवा तसेच राबविण्यात येणार्या योजनांची माहिती पशुपालकांना देण् ...
लातूर शहरातील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतीमालाची आवक घटली आहे. बुधवारी हरभऱ्याची आवक केवळ ७८४ क्विंटल झाली. सर्वसाधारण भाव ६ हजार ६४५ रुपये मिळाला. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत हरभऱ्याच्या दरात वाढ झाली असल्याचे पाहावयास मिळत आहे. ...