देशसेवेची इच्छा असल्याने होमगार्डमध्ये भरती झाले. पाच वर्षे सेवा बजावली. नंतर 'जय जवान जय किसान' या घोषवाक्याने प्रेरित होत राजापूर तालुक्यातील गोठणे-दोनिवडे येथील संतोष तुकाराम राघव यांनी भूमीची सेवा करण्याचे निश्चित केले. ...
मागच्या वर्षीच्या तुलनेत पीक विमा भरणाऱ्यांची संख्या यंदा १ लाख २८ हजारांनी घटली आहे. मागच्या खरीप हंगामात 'लोकमतने' बोगस पीक विमा प्रकरण उजेडात आणल्याने बोगस पद्धतीने पीक विमा भरणाऱ्यांची संख्या घटली आहे. ...
कुरझडी येथील अल्पभूधारक शेतकरी प्रमोद रघाटाटे यांनी देखील पारंपरिक शेतीला फाटा देऊन रेशीम उद्योगाची कास धरली आहे. या रेशीम उद्योगातून पहिल्या वर्षातच १ लाख ८४ हजार रुपयांचे उत्पन्न झाल्याचे ही रघाटाटे सांगतात. ...
Agriculture News : दारणा प्रकल्प जलाशय नदी व गोदावरी कालवे या प्रकल्पांमध्ये 33 टक्के पाणी उपलब्ध झाल्याने खरीप हंगाम 2024-25 करिता पिकांना सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ...