दापोली तालुक्यातील सरंद ब्राम्हणवाडी येथील अनिल सीताराम जोशी व अक्षया अनिल जोशी यांनी या तंत्राचा अवलंब केला असून, त्याचा त्यांना फायदा झाला आहे. जोशी दाम्पत्य बारमाही शेती करत असून, शेतीतूनच उत्पन्नाचा मार्ग शोधला आहे. ...
स्थलांतर रोखत रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी सूर्यदर्शन शेतकरी गटाच्या (Farmer Group) माध्यमातून कात्री (ता. धडगाव) येथे सीताफळ प्रक्रिया उद्योग (Food Processing) सुरू झाला. या प्रकल्पाच्या माध्यमातून विविध पदार्थ तयार केले जात असून ते देशभरातील व्या ...
यंदा मांजरा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात दखलपात्र पाऊस (Rain) झाला. वरुणराजा धो-धो बरसल्याने प्रकल्प २५ सप्टेंबरलाच 'ओव्हरफ्लो' झाला. तद्नंतर पुढचा महिनाभर मात्र मांजरा प्रकल्प व्यवस्थापनासाठी 'उघडझाप' काळ ठरला असून, तब्बल २५ वेळा दरवाजे उघडझाप करून ...
चालू वर्षी रब्बी हंगाम पेरणीपूर्वी व पेरणीनंतर पडलेल्या पावसामुळे यंदा ज्वारीचे क्षेत्र ५० टक्के घटले असून, पाण्याच्या उपलब्धतेमुळे मकेचे क्षेत्र १७८ टक्के दुप्पटीने वाढले आहे. ...
केंद्र सरकारने निर्यातबंदी हटवून २० टक्के निर्यात शुल्क रद्द केल्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच आजवरचा विक्रमी सुमारे २,७०० रुपये प्रती क्विंटलचा दर धानाला मिळत आहे. ...