रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाने भात पिकाला फटका बसला असताना पांढरा कांद्यालाही या पावसाची बाधा झाली आहे. परतीच्या पावसाने शेतजमीन ओली असल्याने या पिकाची लागवड खोळंबली आहे. ...
Bhama Askhed Dam भामा आसखेड धरणातून रब्बी हंगामातील पहिले आवर्तन सोडले असून, सांडव्यातून १२०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले असून सध्या धरणात ७.६९ टीएमसी पाणीसाठा असल्याची माहिती धरण प्रशासनाचे नीलेश घारे यांनी दिली. ...
गोड-आंबट चवीच्या द्राक्षांची चव यंदा पुणेकरांना हंगामापूर्वीच चाखता येणार आहे. मार्केट यार्डातील फळविभागात हंगामपूर्व द्राक्षांची आवक सुरू झाली आहे. ...
Pod Borer मागील आठवड्यातील असणारे रात्रीचे थंड हवामान तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक आहे व यामुळे तूर पिकाला शेंगा पोखरणाऱ्या अळ्यापासुन नुकसान होण्याची शक्यता आहे. ...
धरण भरल्यानंतर १६ दरवाजे उघडून गोदावरी पात्रात तब्बल २५ दिवस पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मात्र आता वरील धरणांमधून येणारी आवक थांबल्यामुळे जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले असून विसर्ग थांबविण्यात आला. (Jayakwadi Dam) ...
राज्यात विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) रणसंग्राम सध्या सुरू आहे. विविध पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात आहेत. दररोज गावोगावी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत सभा होत आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या (Farmers) विविध प्रश्नांवर के ...
पेरणीचा हंगाम जवळ आला की बियाणे मिळविण्याकरिता शेतकऱ्यांची धावपळ सुरु होते. त्यांना बऱ्याच वेळेस बियाण्यांची उपलब्धता, शुद्धता, उगवणक्षमता अशा बियाण्यांशी निगडीत अनेक अडचणी येतात. ...