Dalimb Market आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सौदे बाजारात दर्जेदार डाळिंबाला उच्चांकी प्रतिकिलो ५५१ रुपये दर मिळाला. यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. ...
Chief Minister Agriculture and Food Processing Scheme : मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेसाठी किती निधी मंजूर झाला. कोणत्या उद्योगांना चालना देणार. ...
ऊस शेतात पाणी साचल्याने पिकाच्या सभोवताली सापेक्ष आर्द्रता वाढून तापमान कमी झालेले आहे. अशा परिस्थितीत ऊस पिकामध्ये पोक्का बोइंग रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे आढळून आले आहे. ...
नागपंचमीला नागाची पूजा केली जाते. वारुळाजवळ नैवेद्य ठेवला जातो. यामागे महत्त्वाचे कारण आहे. पावसाळ्यात मुंग्यांना Varul वारुळाबाहेर जाता येत नाही, त्यांना खाद्य मिळावे म्हणून हा नैवेद्य असतो. ...
कधी घटसर्प, कधी फऱ्या, कधी लम्पी आजारानंतर आता दुधाळ जनावरांवर तिवा आजाराचे संकट घोंगावत आहे. दुधाळ जनावरांना डास मोठ्या प्रमाणात चावा घेत असल्याने तिवा आजार बळावत आहे. यामुळे जनावरांनी चारा खाणे बंद केले असून परिणामी दूध उत्पादनात घट होत आहे. यामुळे ...
निंबोळीत असणारा 'अॅझाडिराक्टीन' हा घटक किटक, सुत्रकृमी विषाणु आणि बुरशी यांचे नियंत्रण करण्यासाठी उपयोग होतो. फक्त चाऊन खाणारे व रस शोषणाऱ्या किडींवर परिणाम करते. ...