शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडच्यावतीने सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना आता ३० नोव्हेंबरपर्यंत नाव नोंदणीकरिता मुदवाढ देण्यात आलेली आहे. ...
राज्य शासनाने यंदा १५ नोव्हेंबरनंतर राज्यातील साखर कारखान्यांना हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली; मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील 'दालमिया' कारखाना वगळता सर्वच कारखान्यांच्या चिमण्या अद्याप थंडच आहेत. ...
महाराष्ट्रात राज्यात गेल्या १० ते १५ वर्षापासुन अंजीर हे एक महत्वाचे पीक बनले आहे. भारत देशामध्ये अंजीराची लागवड प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटका व तमिळनाडु या राज्यात केली जाते. ...
शासनाने शेतजमीन प्लॉट मोजणी शुल्कात सरासरी दुपटीने केलेल्या वाढीला विधानसभा निवडणुकीमुळे तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे जुन्या दरानेच मोजणीची प्रक्रिया भूमी अभिलेख प्रशासनाने सुरू केली आहे. ...
कळंब येथील अमोल विजय राखुंडे (Amol Vijay Rakhunde) या तरुणाची लगतच्या डिकसळ शिवारात शेती आहे. जमिनीची प्रत तशी मध्यम अशीच. मात्र, या क्षेत्रातच 'सिव्हिल इंजिनीअर' असलेल्या या तरुणाने फुलशेती (Floriculture) यशस्वीरीत्या फुलवून यशाचे 'इमले' बांधल्याचे ...
जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात पेरणीच्या कामांना वेग आला आहे. प्रकल्प, तलावामध्ये मुबलक जलसाठा असल्याने शेतकऱ्यांची गव्हाला पसंती मिळत आहे. (Wheat Market) ...