असंतुलित रासायनिक खतांचा वापर, कीटकनाशकांचा बेसुमार वापर, पिकांच्या फेरपालटीचा अभाव, सेंद्रिय पदार्थ आणि जैविक खतांचा कमी वापर, तापमान आदी विविध कारणांचा राज्यातील मातीच्या आरोग्यातर विपरीत परिणाम होत आहे. ...
महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या डाळिंबाच्या गणेश, जी-१३७, मृदुला, फुले आरक्ता, भगवा आणि फुले भगवा सुपर या निर्यातक्षम वाणांबरोबर विविध बाबींवरील शिफारशींमुळे या फळपिकाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्यात मोठी क्रांती झालेली आहे. ...
Floriculture : पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून शेतकरी आता फुलशेतीकडे (Floriculture) वळत आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अधिक उत्पादनक्षम आणि बाजारपेठेत (Market) मागणी असलेल्या सहा नवीन फुलांच्या जाती विकसित केल्या आहेत वाचा ...