Chia Farming : वारंवारच्या पावसाने खरीपातील सोयाबीनचे नुकसान झाले, पण वाशिमच्या शेतकऱ्याने हार मानली नाही. देपूळ येथील रत्नाकर गंगावणे यांनी चियाच्या लागवडीचा अभिनव प्रयोग केला आणि तो यशस्वी ठरला. आता चिया पीक शेतकऱ्यांसाठी नवा आर्थिक पर्याय ठरत आहे. ...
सततच्या हवामान बदलामुळे यंदा ७० टक्क्यांपेक्षा जास्त द्राक्षबागांमध्ये फळधारणा झाली नाही. फळधारणा झालेल्या द्राक्षबागांना घड कुजण्याचा सामना करावा लागत आहे. ...
e-KYC : 'डिजिटल इंडिया'च्या गाजावाज्यात अजूनही अनेक ग्रामीण भाग नेटवर्कविहीन आहेत. कन्नड तालुक्यातील कळंकी गावात ग्रामस्थांना ई-केवायसीसाठी दररोज ४ कि.मी. अंतरावरील टेकडी चढावी लागते. शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांचा हा संघर्ष डिजिटल भारताच् ...
Nagpur : या प्रकरणाची पेठेमुक्तापूर येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली असून, शुक्रवारी नरखेड येथे झालेल्या भेटीत संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी व कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे. ...