ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
Farmer Unique ID Cards : शासनाच्या एका निर्णयाने तीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या हातून विम्याचे कवच निसटणार आहे. फळपिकांना हवामान बदलाचा धोका असताना संरक्षण न मिळण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. फार्मर आयडीविना तीन लाख शेतकरी विम्याच्या कवचाबाहे ...
Uajni Dam Water Level सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाची पाणी पातळी संथ गतीने वाढत आहे. सोमवारी दि. ३ रोजी सायंकाळी ६ वाजता २८.४२ टक्के झाली आहे. ...
शासनाने मागील सहा महिन्यांत घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयांमुळे बळीराजाची सहनशक्ती संपत चालली असून, आता रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची वेळ आली आहे. असा तीव्र इशारा शेती अभ्यासक अनिल जगताप यांनी दिला आहे. ...
pik nuksan bharpai madat राज्यात एप्रिल व मे या दोन महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे ९३ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. ...
Cotton Variety : खरीप हंगामाच्या तोंडावरच कपाशीच्या सर्वाधिक मागणी असलेल्या वाणाचा तुटवडा आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने शेतकरी संभ्रमात आहेत. गेल्या वर्षी गोंधळ झाल्यानंतर यंदाही कृषी विभागाची तयारी अपुरीच राहिल्याचे दिसते आहे. (Cotton Variety ...
Sericulture Success Story : पिपरी येथील प्रतीक झोडे या शेतकऱ्याने रेशीम उद्योगातून पहिल्या वर्षी पहिल्याच महिन्यात ६४ किलो कोषाचे उत्पादन घेऊन ३० हजार रुपयांचे व दुसऱ्या महिन्यात १०३ किलो कोष उत्पादन घेऊन ५४ हजार असे दोन महिन्यांत एकून ८४ हजार रुपयाच ...