ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
Meghdoot App : बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांना हवामानाची अचूक व तात्काळ माहिती मिळाल्यास शेतीचे नियोजन वेळेत होऊन नुकसान टाळता येऊ शकते. या गरजेची जाणीव लक्षात घेऊन भारतीय कृषी विभाग आणि भारतीय हवामान विभागाने एकत्रितपणे 'मेघदूत' हे मोबाइल ॲप तयार केल ...
Soybean Biyane Case : "पेरलं… पण उगवलंच नाही!" उमरखेड तालुक्यातील एका शेतकऱ्याचा हा आक्रोश अखेर ग्राहक आयोगाच्या दारात न्याय मिळवून गेला. 'उत्तम सिड्स'च्या (Uttam Seeds) बियाण्यांनी अपेक्षित उगम न दिल्याने मोठे नुकसान सहन करावे लागले. कंपनी आणि विक् ...
Kharif 2025 : यंदा कपाशीचे पेरणी क्षेत्र घटणार असून मक्याची लागवड वाढणार आहे. परिसरात खरीप हंगामपूर्व मशागतीला वेग आला आहे. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे हे वेळापत्रक काहीसे लांबले होते. ...
Pandharpur Wari : पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी निघालेला 'देवाचा अश्व' म्हणजे केवळ एक परंपरा नाही, तर वारकऱ्यांच्या श्रद्धेचा जीवंत प्रतीक. परभणी जिल्ह्यातील बाभळगाव येथून या अश्वाची शंभर वर्षांपासून न चुकता निघणारी मिरवणूक आजही तेवढ्याच भक्तिभावाने काढ ...
Cotton Seed : गेल्या दोन वर्षांपासून कापसाचे भाव सातत्याने कमी होत आहेत. कधीतरी दर चांगला मिळेल, या अपेक्षेने शेतकरी कापूस पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर करीत आहेत. पिकवलेल्या कापसाचे दर कमी होत असले, तरी बाजारात उपलब्ध झालेल्या कापसाच्या बियाणाचे दर ...
Farmer Unique ID Cards : शासनाच्या एका निर्णयाने तीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या हातून विम्याचे कवच निसटणार आहे. फळपिकांना हवामान बदलाचा धोका असताना संरक्षण न मिळण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. फार्मर आयडीविना तीन लाख शेतकरी विम्याच्या कवचाबाहे ...
Uajni Dam Water Level सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाची पाणी पातळी संथ गतीने वाढत आहे. सोमवारी दि. ३ रोजी सायंकाळी ६ वाजता २८.४२ टक्के झाली आहे. ...