ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
दुष्काळ, अनियमित पाऊस, उष्णतेच्या लाटा अशा घटना घडत जातील. पिकामध्ये दाणे भरून येण्याच्या आणि फळे लागण्याच्या प्रक्रियेवरच मोठे गंभीर परिणाम होतील. ...
जमीन खरेदीसारख्या नोंदणीकृत दस्तांचा फेरफार करताना आता त्यावर हरकत घेणारे जमीनमालक किंवा संबंधितांशी संबंधित नसल्यास अशा हरकती आता मंडळ अधिकारीच फेटाळून फेरफार नोंदी करणार आहेत. ...
Jwari Kharedi : राज्यात २९ मेपासून सुरू झालेली शासकीय ज्वारी खरेदी तांत्रिक अडचणींमुळे (Server Down) ठप्प झाली आहे. आठ दिवसांत केवळ २७८ क्विंटल खरेदी झाली असून, पावसाळा तोंडावर असताना शेतकरी खरेदी केंद्रांवर रांगेत उभे राहण्याच्या चिंतेत आहेत. शासनाच ...
वाढते औद्योगिकीकरण, शेतमजुरांची कमतरता आणि भात शेतीतून मिळणारे अत्यल्प उत्पन्न अशा अनेक कारणांमुळे रायगड जिल्ह्यात लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहे. ...
Sugarcane Crop : मराठवाड्यात मार्च व एप्रिल महिन्यात कडक उन्हामुळे करपलेला ऊस शेतकऱ्यांच्या चिंतेचे कारण ठरत होता. मात्र, मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rains) करपलेला ऊस पुन्हा हिरवागार झाला आहे. वाचा सविस्तर (Sugarcane Crop) ...