भूम तालुक्यातील वालवड व परिसरातील गावांमध्ये सध्या ज्वारी काढणीचा हंगाम जोरात सुरू असताना अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरले आहे. या अवकाळी पावसाचा फटका केवळ ज्वारीपुरते मर्यादित न राहता मका, गहू व हरभरा या रब्बी पिकांनाही बसला आहे. या पि ...
इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल या संघर्षामुळे जागतिक स्तरावर इंधन टंचाईचे संकट ओढवले आहे. अशा स्थितीत पर्यायी इंधन व्यवस्थेकडे लक्ष वेधले जाणारच. दरम्यान धुळे जिल्ह्यातील तीन पाड्यांनी एकत्र येत, सहा महिन्यांपर्यंत स्वयंपाकासाठीच्या गॅसचा वापर पूर्णपणे ...
राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर आपत्तीमुळे बाधित झालेल्या पशुपालकांसाठी राज्य शासनाने मदतीचे नवे आणि शिथिल निकष जाहीर केले आहेत. या निर्णयामुळे पूरबाधित पशुपालकांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. विशेष म्हणजे, वाहून गेलेल्या किंवा बेपत्ता असलेल्या प ...
उन्हाळ्यास सुरुवात झाली तसे चाराटंचाई जाणवू लागली आहे. यंदा ज्वारीचे उत्पादन कमी असल्याने कडब्याचे दर शेकडा तीन ते चार हजारांवर पोहचले आहेत. शिवाय ओल्या चाऱ्याची अशीच अवस्था आहे. ओल्या-वाळलेल्या चाऱ्यासाठी पशुपालकांना लांब पल्ल्याची वाहतूक करून आणावी ...