वातावरणात बदल झाल्याने शेतीलादेखील फटका बसू लागला आहे. अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध तोंडली पीक अति उन्हामुळे धोक्यात आले आहे. तोंडली पिकाला कीड रोगाचा धोका निर्माण झाला असून, पाने पिवळी होत आहेत. ...
Washim Bajar samiti: वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा राज्यभरात नावलौकीक आहे. याठिकाणी वाशिमच नव्हे; तर इतरही जिल्ह्यातील शेतमाल विक्रीसाठी आणला जातो. शेतमाल विक्रीसाठी शेतकरी येतात परंतु काही कारणास्तव बाजारसमिती बंद असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय ...
Bhimashankar Sugar Factory : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सन २०२४-२५ गाळप हंगामात ११ लाख ३८ हजार ४९६ मे. टन उसाचे गाळप करून सरासरी १२ टक्के साखर उतारा घेऊन १२ लाख ५५ हजार १४९ साखर पोत्यांचे उत्पादन करून यशस्वी हंगामाची सांगता केली. ...
NBMMP : राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वच्छ स्वयंपाक आणि प्रकाश ऊर्जा उपलब्ध करणे, तसेच सेंद्रिय खतांचा वापर वाढवून रासायनिक खतांवर अवलंबून राहणे कमी करणे असा उद्देश आहे. (NBMMP) ...