digital sheti shala हवामानातील वाढती अनिश्चितता, पावसाचा खंड आणि नैसर्गिक आपत्तींमुळे पारंपारिक कोरडवाहू शेती संकटात सापडली असून उत्पादन खर्च वाढत आहे. ...
Nagpur : भारतीय शेती ही केवळ अर्थव्यवस्थेचा पाया नसून, ती आपल्या संस्कृतीचा, जीवनपद्धतीचा आणि अस्तित्वाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हजारो वर्षांपासून शेतकरी आपल्या अनुभव, निसर्गाची ओळख आणि मेहनतीच्या जोरावर शेती करत आले आहेत. ...
rkvy scheme fund केंद्र सरकारने राज्याला पाठविलेला निधी वेळेत खर्च होतो की नाही, हे प्रत्यक्ष वेळेत संनियंत्रित करणारी प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीत राज्याची कामगिरी चांगली दिसली. ...
pothissa mojani एकत्र कुटुंबातील जमिनीचे विभाजन, नोंदणीकृत वाटणीपत्र किंवा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६च्या कलम ८५ अन्वये होणाऱ्या विभाजनासाठी आता शेतकऱ्यांना हजारो रुपये मोजणी शुल्क भरण्याची गरज उरणार नाही. ...