श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा खुल्या कारागृहाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात बंदिवानांच्या कष्टाने शेती व पशुपालनातून ६७ लाखांचे उत्पादन घेतले आहे. ...
हरित क्रांतीचे शिल्पकार डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांच्या संशोधनामुळे गहू, तांदळाचे उत्पादन वाढविणे शक्य झाले. त्यांचा आदर्श बाळगत गोंदिया जिल्ह्याच्या धामणगाव (ता. आमगाव) येथील २५० हून अधिक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत. त्यामुळे सेंद्रिय शेतीतून आर ...
Farmer Success Story : यशस्वी शेती म्हणजे केवळ मेहनत नाही, तर अचूक नियोजन आणि नविन प्रयोगांची जोडदेखील असते, हे गोरेगावच्या वाबळे बंधूंनी सिद्ध केले आहे. फक्त ३० गुंठे टोमॅटो शेतीतून त्यांनी मिळवलेले उत्पन्न हे लाखोंमध्ये पोहोचले आहे. कृषी प्रदर्शनात ...
Shet Rasta Yojana शेत/पाणंद रस्ता हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येकाच्या शेताला रस्ता मिळावा या उद्देशाने शासनाने १२ फुटांचा रस्ता करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
शिराळा तालुक्यासह वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सहा दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे धरणाचे चारही स्वयंचलित दरवाजे व वीजनिर्मिती केंद्र बंद केले. ...
अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख कांदा बाजार पैकी एक असलेल्या श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच टाकळीभान उपबाजार येथील मोकळा कांदा बाजार हमालांच्या वाराई मुद्द्यावरून उद्भवलेल्या वादामुळे आज गुरुवार (दि.०७) पासून बेमुदत बंद करण्यात आला आहे. ...
कृषी क्षेत्राच्या सर्वागीण विकासासाठी 'या' जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र लक्षात घेता आता जिल्हा प्रशासनाकडून गूळ उत्पादन आणि मत्स्यपालन याला प्राधान्य दिले जाणार आहे. दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, पीक विविधता आणि स्थानिक उत्पादन आधारित उपजीविका निर्मिती या ...