E-Pik Pahani : राज्यात कापूस व सोयाबीन हमीभाव खरेदीची प्रक्रिया सुरु होण्याच्या उंबरठ्यावर आहे. मात्र खरेदीसाठी 'नाफेड' व 'सीसीआय'ने ई-पीक नोंदणी अनिवार्य केली आहे. अद्याप ९३ टक्के शेतकऱ्यांनी पिकांची ऑनलाइन नोंद न केल्याने हमीभाव खरेदी, पीकविमा व सर ...
Ambadi Bhaji Benefits : पावसाळ्यात महाराष्ट्रात अंबाडीची भाजी हा पारंपरिक पदार्थ बनतो. ही आंबट पालेभाजी फक्त स्वादिष्ट नाही, तर पचन सुधारते, रोगप्रतिबंधक गुणांनी परिपूर्ण आहे आणि शरीराला ऊर्जा देते. हवामान आर्द्र असताना तिचा स्वाद आणि पौष्टिकता विशेष ...
सीसीआयला हवा केवळ ८ ते १० टक्के ओलसरपणा : सीसीआय ओलाव्याचे कारण पुढे करून शेतकऱ्यांकडील कापूस एमएसपीपेक्षा ३०० ते ६०० रुपये कमी दराने खरेदी करण्याची शक्यता निर्माण झाली आहे ...
pik nuksan राज्यात अतिवृष्टीमुळे गेल्या आठवडाभरात सुमारे पावणेदोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत एकूण १० लाख ५६ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात गेली आहेत. ...