वासरांचे संगोपन हे पशुपालनातील अत्यंत महत्त्वाचे व संवेदनशील टप्पे आहे. जर वासराचे संगोपन सुयोग्य पद्धतीने आणि वेळेवर झाले तर त्यातून भविष्यात उत्कृष्ट दूध देणारी गाय तयार होते. ...
Onion Market Rate Today : राज्यात आज गुरुवार (दि.१४) रोजी एकूण १,६९,९३७ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात २८९०५ क्विंटल लाल, १८५३६ क्विंटल लोकल, ३४० क्विंटल पांढरा, ९६७८८ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...
AI in Sugarcane एआय तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना ऊस पीक, पाणी, खते, रोगांच्या प्रादुर्भावाबाबत माहिती मिळणार आहे. शेती कर्जासह थकबाकीतून बाहेर पडण्यासाठी ओटीएस पुन्हा सुरू केली आहे. याची मुदत मार्च २०२६ पर्यंत वाढवली आहे. ...
विदर्भात धानाचे उत्पादन सर्वाधिक असून, शासनाकडून धानाला हमीभाव देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी भात विकले असले तरी स्थानिक, गावठी तांदळासाठी मागणी वाढत आहे. ...
pik vima manjuri प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २०२४-२५ या वर्षातील खरीप आणि रब्बी हंगामातील नुकसानीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
Crop Insurance : शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण आणि आर्थिक स्थैर्य देण्यासाठी असलेली पीकविमा योजना कंपन्यांसाठी सोने की खान ठरत आहे. गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात तब्बल ३३९.५६ कोटींचा प्रीमियम जमा करूनही विमा कंपनीने शेतकऱ्यांना केवळ ५०.४७ कोटींची भरपा ...
बुधवार सकाळ पासून वर्धा जिल्ह्यात पावसाची जोरदार 'बैंटिंग' सुरू आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे जिल्ह्यात पावसाया जोर वाढला आहे. मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने दि. १३ रोजी पहाटेपासूनच जोरदार पुनरागमन केले आहे. ...
पारंपरिक चौकटीच्या बाहेर जाऊन नवे तंत्रज्ञान आत्मसात केल्यास शेती फायद्याची ठरते, याचे उदाहरण म्हणजे पाडेगाव (ता. फलटण) येथील प्रगतशील शेतकरी रमेश अडसूळ. ...