यंदा अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. उत्पादनात घट आल्यामुळे शेतीतील खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मदार आता रब्बी हंगामावर आहे. नुकसानीमुळे रब्बीचे क्षेत्र वाढले आहे. परिणामी, पिकांना पाणी देता यावे यासाठी निम्न दुधना प्रकल् ...
राज्यात साडेदहा लाख सौर कृषिपंप बसविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे कृषिपंपासाठी पैसे भरून वीज जोडणीची प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा 'पेड पेंडिंग'चा प्रश्न सुटणार आहे. ...
Farmer Success Story : अतिवृष्टीतून सावरत आधुनिक शेती व योग्य नियोजनाच्या जोरावर परभणी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने अवघ्या ४० गुंठ्यांत हिरव्या मिरचीचे ३०० क्विंटल उत्पादन घेत १२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. कमी क्षेत्रात अधिक नफा मिळवता येतो, याचे ...
Halad Market : हिंगोली येथील हळद मार्केट यार्डातील गोंधळ टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या सविस्तर (Halad Market) ...