ativrushti nuksan bharpai राज्यात जून ते सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्यासाठी २,५४० कोटी ९० लाख ७९ हजार इतका निधी वितरित करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. ...
rabbi pik vima yojana 2025-26 पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणेसाठी महाराष्ट्र शासनाने राज्यात खरीप २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६ करीता पीक विमा योजना राबविली जाते. ...
karjmafi samiti सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी संपूर्ण पीक कर्जमाफीची मागणी होत असताना राज्य सरकारने या मागणीवर समितीची मात्रा दिली आहे. ...
Kapus Kharedi : यंदाच्या कापूस हंगामात शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाला (पणन) केंद्राकडून खरेदीसाठी परवानगी मिळाली असली, तरी निधीअभावी खरेदी केंद्र सुरू होऊ शकलेले नाहीत. (Kapus Kharedi) ...
Lemon Farmers Crisis : लिंबू उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडले आहेत. हवामानातील अनिश्चितता, रोगराई आणि बाजारभावातील घसरण यामुळे लिंबूचे दर प्रति किलो फक्त २ ते ३ रुपये इतके कोसळले आहेत. (Lemon Farmers Crisis) ...
Kadawa Sugar Factory : कादवा सहकारी साखर कारखान्याच्या (Kadawa Sugar Factory) गळीत हंगामाचा शुभारंभ मान्यवरांचे हस्ते उसाची मोळी टाकून करण्यात आला. ...