Kapus Kharedi : कापूस विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करताय? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. सीसीआयने शेतकऱ्यांना दिलासा देत नोंदणीची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविली आहे. त्यामुळे ज्यांची नोंदणी प्रक्रिया अपूर्ण राहिली, त्यांना आता दुसरी संधी मिळाली आहे. (Kapus ...
Kharif Crop Damage : यंदाचा खरीप हंगाम अतिवृष्टीच्या तडाख्याने अक्षरशः कोसळला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची सरासरी आणेवारी फक्त ४७.८२ टक्के इतकी नोंदवली गेली असून, एकाही गावाची आणेवारी ५० टक्क्यांच्या वर नाही. ५२.१६ टक्क्यांनी घटलेल्या आणेवारीतून ...
ativrushti nuksan bharpai राज्यात जून ते सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्यासाठी २,५४० कोटी ९० लाख ७९ हजार इतका निधी वितरित करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. ...
rabbi pik vima yojana 2025-26 पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणेसाठी महाराष्ट्र शासनाने राज्यात खरीप २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६ करीता पीक विमा योजना राबविली जाते. ...
karjmafi samiti सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी संपूर्ण पीक कर्जमाफीची मागणी होत असताना राज्य सरकारने या मागणीवर समितीची मात्रा दिली आहे. ...