लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
पिके जाताहेत वाळून कधी सोडणार पाणी? उर्ध्व मानार प्रकल्पाच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष - Marathi News | Crops are drying up, when will the water be released? Farmers struggle for water from the Urdhva Manar project | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिके जाताहेत वाळून कधी सोडणार पाणी? उर्ध्व मानार प्रकल्पाच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष

खरीप हंगाम अतिवृष्टीने पूर्णतः वाया गेला असून शेतकरी त्या संकटातून अजूनही बाहेर आला नाही. रब्बी हंगामात तरी शासन वेळेवर पिकांसाठी पाणी देईल असे वाटले होते; परंतु रब्बी हंगामातील पिके उगवली तरी उर्ध्व मानार प्रकल्पातून अजूनही पाणी सोडले नाही. त्यामुळे ...

265 Sugarcane : २६५ ऊस गाळपाला जाईना; ऊस आतून पोकळ होऊन वजन घटण्याची भीती - Marathi News | 265 Sugarcane : 265 Sugarcane will not go to the crusher; Fear of losing weight due to the sugarcane becoming hollow inside | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :265 Sugarcane : २६५ ऊस गाळपाला जाईना; ऊस आतून पोकळ होऊन वजन घटण्याची भीती

हमखास उत्पन्न मिळवून देणारे नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड यंदा केली. मात्र, आता ऊस वेळेवर कारखान्याला जात नसल्याने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत. ...

अमेरिका, इंग्लंड, युरोपसह 35 देशांमध्ये जळगावची डाळ पोहचली, दरमहा चार हजार टन निर्यात - Marathi News | Latest news Jalgaon pulses reach 35 countries including America, England, Europe, four thousand tons exported every month | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अमेरिका, इंग्लंड, युरोपसह 35 देशांमध्ये जळगावची डाळ पोहचली, दरमहा चार हजार टन निर्यात

Agriculture News : जगभरात जेथे डाळ खाल्ली जाते, त्या देशात जळगावची डाळ पोहोचली आहे. ...

Banana Farming : वाढत्या थंडीचा केळीवर परिणाम, भाव कमी त्यात घड व झाडांची वाढ खुंटली! - Marathi News | Latest News Rising cold weather affects banana crops, leading to blight infestation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाढत्या थंडीचा केळीवर परिणाम, भाव कमी त्यात घड व झाडांची वाढ खुंटली!

Banana Farming : दुसरीकडे वाढत्या थंडीमुळे केळीची वाढ खुंटली असून पानांवर करपासारख्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ...

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ आरेखनात बदल झाल्यास 'या' तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आत्मदहनाचा इशारा - Marathi News | Shaktipeeth Highway : Farmers in 'this' taluka warned of self-immolation if Shaktipeeth design is changed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Shaktipeeth Highway : शक्तिपीठ आरेखनात बदल झाल्यास 'या' तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आत्मदहनाचा इशारा

सोलापूर जिल्ह्यात सुमारे ७५ ते ८० टक्के मोजणीचे काम पूर्ण झाले. पंढरपूर व मोहोळ तालुक्यांत मोजणी पूर्ण झाली असून, बार्शी व सांगोला तालुक्यांतील क्षेत्र मोजणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. ...

महावितरणच्या गलथान कारभाराचा शेतकऱ्याला फटका; शॉर्टसर्किटमुळे ६ एकर ऊस जळून खाक - Marathi News | Farmers hit by Mahavitaran's mismanagement; 6 acres of sugarcane burnt due to short circuit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महावितरणच्या गलथान कारभाराचा शेतकऱ्याला फटका; शॉर्टसर्किटमुळे ६ एकर ऊस जळून खाक

गंगापूर तालुक्यातील धामोरी बु, येथील शिवारात महावितरणच्या गलथान कारभारामुळे भीषण घटना घडली. वीज तारांमधील शॉर्टसर्किटमुळे रविवारी दुपारी ऊस पिकाला आग लागून तीन शेतकऱ्यांचा सुमारे ६ एकर ऊस पूर्णतः जळून खाक झाला. ...

बांग्लादेशाने कांदा आयात परवाने पुन्हा वाढवले, दिवसाला किती ट्रक कांदा निर्यात होईल? - Marathi News | Latest News Kanda Niryat Bangladesh extends onion import licenses again, exports will increase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बांग्लादेशाने कांदा आयात परवाने पुन्हा वाढवले, दिवसाला किती ट्रक कांदा निर्यात होईल?

Kanda Niryat : दोन दिवसांपूर्वी २०० परवाने वाढविण्यात आले होते. यात आणखी वाढ करण्यात आली आहे. ...

रब्बीला मिळणार आधार; यंदा निम्न दुधना प्रकल्पातून सोडण्यात येणार चार आवर्तने - Marathi News | Rabi will get support; Four rounds will be released from the Lower Milking Project this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बीला मिळणार आधार; यंदा निम्न दुधना प्रकल्पातून सोडण्यात येणार चार आवर्तने

यंदा अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. उत्पादनात घट आल्यामुळे शेतीतील खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मदार आता रब्बी हंगामावर आहे. नुकसानीमुळे रब्बीचे क्षेत्र वाढले आहे. परिणामी, पिकांना पाणी देता यावे यासाठी निम्न दुधना प्रकल् ...