गतवर्षी (दि.३०) मार्चच्या आकडेवारीनुसार जळगाव जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ४७.४४ टक्के जलसाठा होता. यंदा मात्र हा जलसाठा ५३.३९ टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही, अशी स्थिती आहे. ...
Mahadbt Portal Problem : शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा म्हणून सुरू केलेले महाडीबीटी पोर्टल आता उलट अडथळा ठरत आहे. डिसेंबरपासून पूर्वसंमती प्रक्रिया बंद असल्याने शेकडो शेतकऱ्यांची यंत्रसामग्री खरेदी रखडली आहे. त्यामुळे 'ऑनलाइन योजना, पण ...
पुढील दोन दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. राज्यात १६ ते १९ तसेच २६ ते ३१ मार्चपर्यंत अवकाळी तसेच गारपिटीचा तडाखा बसला. ...
Electricity Bill Problems : सध्या अनेकांना वीजबिल वाढल्याचा धक्का बसतोय आणि त्यासाठी स्मार्ट मीटरला जबाबदार धरलं जातंय. मात्र तज्ज्ञांच्या मते, घरातील अर्थिंग बिघाड आणि न्यूट्रल लिकेज हीच खरी कारणे असू शकतात. जाणून घ्या वीजबिल वाढण्यामागचं खरं कारण आ ...
नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील पालखेड चारी क्रमांक ४६/५२ ला उन्हाळी आवर्तन सुरू करण्यात आले आहे. या आवर्तनामुळे पाणीटंचाईचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. यामुळे स्थानिक शेतकरी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले. ...
निसर्गाचा कोप थांबण्याचे नाव घेत नसून, बुधवारी साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार धुमाकूळ घातला. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि भीषण गारपिटीमुळे रब्बी पिकांचे कंबरडे मोडले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने ...
Mandhal Bail Bajar : शेतीचा हंगाम आला की बळीराजाची लगबग सुरू होते, पण सध्या चर्चा आहे ती नागपूर जिल्ह्यातील मांढळच्या बैलबाजाराची. इथे चक्क एका बैलजोडीची किंमत दीड लाखांच्या घरात पोहोचली आहे. फक्त स्थानिकच नाही तर जिल्ह्याबाहेरून आलेले व्यापारी आणि श ...