लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
नंदुरबारच्या मिरचीचे दर घसरले, आखाती देश आणि बांगलादेशातून मागणी घटली - Marathi News | Latest news Nandurbar chilli prices fall, demand from Gulf countries and Bangladesh decreases | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नंदुरबारच्या मिरचीचे दर घसरले, आखाती देश आणि बांगलादेशातून मागणी घटली

Nandurbar Mirchi : या मिरचीला १२ ते १५ रुपयांपर्यंतच भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. ...

सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना - Marathi News | Yavatmal-Amravati again at the epicenter of suicides; Explosion of farmer suicides in 14 districts in the state | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना

ऑगस्टमध्ये शेतकरी आत्महत्यांची शंभरी पार ! : यवतमाळ, अमरावती जिल्ह्यांत अस्मानी, सुलतानी संकटाचे सर्वाधिक बळी ...

जूनमध्ये २० रुपये प्रतिकिलो दर मिळणाऱ्या सोलापूरच्या केळीला आता किती मिळतोय भाव? - Marathi News | What is the price of Solapur bananas, which were priced at Rs 20 per kg in June, now? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जूनमध्ये २० रुपये प्रतिकिलो दर मिळणाऱ्या सोलापूरच्या केळीला आता किती मिळतोय भाव?

Keli Bajar Bhav जून महिन्यात १८ ते २० रुपयांपर्यंत प्रतिकिलो दराने विकली जाणारी केळी, जळगाव जिल्ह्यातील केळी बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहे. ...

Cotton Farmers Crisis : कापूस उत्पादकांच्या अडचणी समजणार कोण? वाचा सविस्तर - Marathi News | latest news Cotton Farmers Crisis: Who will understand the problems of cotton farmers? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस उत्पादकांच्या अडचणी समजणार कोण? वाचा सविस्तर

Cotton Farmers Crisis : कापूस उत्पादकांसाठी यंदाचा हंगाम आणखी कठीण ठरू शकतो. तीन वर्षांत कापसाच्या दरात तब्बल ३ हजार रुपयांची घसरण झाली असून, केंद्र सरकारच्या आयात शुल्क शून्य करण्याच्या निर्णयामुळे उद्योगांना दिलासा मिळणार असला तरी शेतकऱ्यांची कोंडी ...

वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ - Marathi News | Stop worrying about electricity bills, give plenty of water to crops; Electricity subsidy under UPSA schemes extended for 2 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ

योजनेच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. यातून कृषी उत्पन्न वाढण्यासही मदत होणार आहे.  ...

ढगाळ, पावसाळी हवामानामुळे भात पिकात होऊ शकतो 'या' किडींचा प्रादुर्भाव; कसे कराल नियंत्रण? - Marathi News | Cloudy, rainy weather can cause an outbreak of these pests in rice crops; How to control them? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ढगाळ, पावसाळी हवामानामुळे भात पिकात होऊ शकतो 'या' किडींचा प्रादुर्भाव; कसे कराल नियंत्रण?

paddy crop advice सध्या ढगाळ आणि पावसाळी हवामानामुळे भात पिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. ...

Farmer Success Story : नैराश्याला हरवून… खोपडी गावच्या रामने शेतीत लिहिली नवी यशोगाथा - Marathi News | latest news Farmer Success Story: Overcoming depression… Ram of Khopadi village writes a new success story in farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नैराश्याला हरवून… खोपडी गावच्या रामने शेतीत लिहिली नवी यशोगाथा

Farmer Success Story : वडिलांच्या आत्महत्येनंतर कुटुंबावर आलेल्या संकटांना धैर्याने सामोरे गेलेला राम जिरे आज रेशीम व हळद शेतीतून लाखोंचे उत्पन्न मिळवत आहे. त्याची ही कहाणी प्रत्येक शेतकऱ्यासाठी प्रेरणादायी आहे.(Farmer Success Story) ...

हमीभावाने शेतमाल खरेदी प्रक्रिया जलद होण्यासाठी पणन विभाग करणार 'हे' बदल; वाचा सविस्तर - Marathi News | Marketing department will make 'these' changes to speed up the process of purchasing agricultural produce at guaranteed prices; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हमीभावाने शेतमाल खरेदी प्रक्रिया जलद होण्यासाठी पणन विभाग करणार 'हे' बदल; वाचा सविस्तर

hami bhav kharedi शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला हमीभाव मिळावा ही सरकारची प्रामाणिक भूमिका आहे. यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी हमीभावाने शेतमाल खरेदी केली जाते. ...