Cashew Seed Subsidy: राज्य शासनाने उत्पादनक्षम काजूच्या झाडापासून प्रति झाड सरासरी १० किलो काजू बीचे होत असलेले उत्पादन विचारात घेऊन शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या काजू बीसाठी प्रति किलो १० रुपये याप्रमाणे किमान ५० किलो व कमाल २ हजार किलो या मर्यादेत शा ...
भाजी मंडईत बारा महिने गुलाबी दिसणाऱ्या लसणाची (Pink Garlic) मागणी असून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने भाव वाढत चालले आहेत. हायब्रीड लसणापेक्षा गावरान लसूण मिळणे अवघड झाले आहे. शेतकऱ्यांनी गुलाबी दिसणारा लसूण लावला (Garlic Farming) तर अवघ्या ...
हिंगोली येथील मोंढ्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा भुईमुगाची आवक वाढली. मे, जूनमध्ये सरासरी एक ते दीड हजार क्विंटलची आवक होत होती. ६ ते ६ हजार ५०० रुपये क्विंटलने भुईमुगाची विक्री झाली. मागील पंधरवड्यात शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या हाती घेतल्याने मोंढ्य ...
हिरडा hirada पिकाला लवकरच नुकसानभरपाई संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास शासन सुरुवात करत आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी दिली. ...
हळदीचे पीक खरीप हंगामात शक्य असून, चांगले उत्पन्न देणारे पीक आहे. हळदीची लागवड करण्यासाठी बेणे निवडण्यात दक्षता घेणे जरुरीचे आहे. हळकुंडे किंवा अंगठ्यापेक्षा मोठे गड्डे वापरणे चांगले असते. ...
आंबा संपल्यानंतर केळीच्या दरात वाढ होईल, अशी अपेक्षा बाळगून शेतकरी होता. परंतु आंबा संपला तरी भाववाढ झाली नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. केळीवर झालेला खर्चही निघत नसल्याने केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. ...
राज्यात आज एकूण ६९०२ क्विंटल टोमॅटोची आवक होती . ज्यात सर्वाधिक मुंबई येथे नं.०१ टोमॅटो २०३५ क्विं., पुणे येथे लोकल १९३२ क्विं., पनवेल नं.१ ६९० क्वि. आवक होती. ...